पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करणं भोवलं,

सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेबाच्या जन्मस्थळाचा दाखल...

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

मुंबई, 19 मे : व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ३१ मे...

परवाना चाचणीकरिता २० मे रोजी ‘अपॉइंटमेंट’ घेतलेल्या तारखेत बदल

मुंबई, 19 मे :परिवहन विभागाचे संकेतस्थळ द्वारे अनुज्ञप्ती  संबंधीची सर्वच कामे ऑनलाईन पध्दतीने होत आहेत. त्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना शिकाऊ परवाना चाचणी व पक्का...

भिवंडीतील मतदान केंद्रावर होणार आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन

ठाणे, १९ मे,  रोजी होत असलेल्या लोकसभा 2024 निवडणुकांसाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध शासकीय आस्थापनांचे अधिकारी कर्मचारी...

लिंगायत आणि बंजारा संघटनांकडून लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा

 लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये अटीतटीचा सामना रंगत आहे. त्यामुळे मतांची गोळाबेरीज करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू आहेत. अशातच लिंगायत आणि...

होर्डिंग्जवर महापालिकेची कारवाई; तीन दिवसांत उतरवले ३१ होर्डिंग

नवी मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथे वादळी वारे आणि अकाली पर्जन्यवृष्टी कालावधीत होर्डिंग पडून घडलेल्या दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी परवाना तसेच...

उत्कृष्ट मौर्य यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश;

स्वामी प्रसाद मौर्य यांचे पुत्र उत्कर्ष मौर्य यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सपाचे प्रभावी आमदार मनोज पांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्कर्ष मौर्य यांनी...

आता आम्ही स्वावलंबी; आरएसएसच्या पाठिंब्याबाबत जेपी नड्डी नेमकं काय म्हणाले.

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  नाते तसे जुने आहे. मात्र विरोधक नेहमी आरोप करतात की, भाजपा आरएसएसच्या इशाऱ्यावर चालते....

तिन जणांचा बळी घेणारा वाघ जेरबंद

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील खानगाव येथील अंकुश खोब्रागडे यांचा बळी घेणाऱ्या वाघाला शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आले...

रोहित्राची क्षमता वाढली, ४० गावांना योग्य दाबाचा वीजपुरवठा

नागपूर : महावितरणच्या मौदा विभागा अंतर्गत असलेल्या ३३/११ केवी अरोली उपकेंद्रातील ५ एमव्हीए रोहीत्राची क्षमतावाढ करुन त्यास १० एमव्हीए करण्यात आली. कृषी पंप वीज...