वाढती गरमी आणि उष्ण हवामानाचा हापूस आंब्यालाही फटका

मुंबई, २० मे  : दिवसेंदिवस वाढत असलेली गरमी आणि उष्ण हवामानाचा परिणाम हापूस आंब्यावर झाला आहे. कोकणातील हापूसची आवक घटत चालली आहे. उष्णतेमुळे आंबे...

अरविंद केजरीवाल आणि हवाला ऑपरेटर्समधील वैयक्तिक संभाषण सापडले’

ईडीची सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि हवाला ऑपरेटर यांच्यातील वैयक्तिक संभाषण उघड केल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली.   आम्ही नुकतेच...

राज्याच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची नांदी

गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन अनेकांना धक्का दिला. यानंतर आता लोकसभा निवडणुकीत...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचे निधन

सातारा, १९ मे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री प्रतापराव भोसले यांचे आज, रविवारी पहाटे वृद्धापकाळाने भुईंज (ता. वाई) येथील निवासस्थानी निधन झाले....

मतदानासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात तयारी पूर्ण

मुंबई, 19 मे :  लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील निवडणुकीसाठी सोमवार 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या...

देशात ४९ तर महाराष्ट्रात या १३ जागेवर सोमवारी मतदान

  मुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्यातील प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या. देशभरातील ४९ लोकसभा मतदार संघात या निवडणुका होणार आहे. २० मे रोजी या सर्व...

जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर…, दानवेंचं मोठं वक्तव्य

  पंढरपूर : जर ओबीसीमधून आरक्षण मिळालं नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मैदानात उतरणार असल्याची मोठी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे....

IPLमध्ये RCBने केलं ते कुणालाच जमलं नाही,

बंगळुरू : आयपीएल 2024 मध्ये शनिवारी आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला. प्लेऑफ गाठण्यासाठी करो या मरो अशी स्थिती दोन्ही संघांसाठी होती....

ई-केवायसी न केल्याचा ९४ हजार शेतकऱ्यांना फटका!

ई-केवायसी न केल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ९४ हजार शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे. दरम्यान, ई-केवायसी न केल्यामुळे अतिवृष्टीमुळे...

देवेंद्र फडणवीस यांनी 52 दिवसांत घेतल्या 115 सभा

मुंबई, १९ मे  : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचाराचा झंझावात केला. 26 मार्चपासून त्यांनी पहिल्या सभेला प्रारंभ केला आणि आज...