जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नीचे निधन
मुंबई: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे आज सकाळी कर्करोगाने निधन झाले. यामुळे गोयल यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे...
केजरीवालांच्या पीएला ‘एनसीडब्ल्यू’चे समन्स
नवी दिल्ली : खासदार स्वाती मालीवाल गैरवर्तन प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय आणि स्वीय सहायक बिभव कुमार यांना...
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे डोंबिवली जिमखान्यात अनावरण
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे अनावरण बुधवारी डोंबिवली जिमखान्यात करण्यात आले. यावेळी श्रीकांत शिंदे आगे बढो...
मी 2 जूनला तुरुंगात जाणार नाही…
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर ईडीला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने केजरीवाल यांच्या एका...
ममता दीदीचा सूर पालटला; काँग्रेसला काय फायदा?
देशात गाजावाजा सुरु आहे. पंतप्रधान पाचव्या टप्प्यासाठी पुन्हा महाराष्ट्रात ठाण मांडून आहेत. इतर राज्यांपेक्षा त्यांना महाराष्ट्रात विजयाचं पक्क गणित बसवायचं आहे.लोकसभेसाठी देशात सात टप्प्यात...
शरद पवारांचा नाद करू नका असे विरोधकही का म्हणतात ?
अहमदनगर : महाराष्ट्राच्या राजकारणाचा देशाच्या राजकारणात महत्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे. आजवरच्या काळात देशाच्या राजकारणात महाराष्ट्रातील नेत्यांची भूमिका व त्यांचे कामकाज अत्यंत महत्वाचे राहिलेले आहे.यामध्ये...
मोदींसाठी मतं मागून माझी चूक झाली. उद्धव ठाकरेंची कबुली
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा अखेरचा पाचवा टप्पा २० मे रोजी संपन्न होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. बुधवारी (१५ मे) नाशिकमध्ये राजकीय...
मोदीजी आता कांद्यावर बोला
मोदीजी आता कांद्यावर बोलामोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिक आणि दिंडोरीतील महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार...
‘मला ना घरका ना घाटका करण्याचा प्रयत्न सुरू.
मोदी यांच्यासमोर नरहरी झिरवळ यांचा कुणावर मोठा आरोप?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सभा पार पडली. दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती...
सत्तेसाठी भाजपला ७९ जागा कळीच्या
नवी दिल्ली : भाजपला २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील ३०३ जागांच्या यशाची पुनरावृत्ती करून सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवायची असेल तर दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तरेतील ७९...
