पैलवान अनिल लोणारेने पटकावली शिरापूर केसरीची चांदीची गद

अहमदनगर : जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचे पैलवान अनिल लोणारे यांनी चितपट कुस्ती करुन शिरापूर केसरीची चांदीची गदा पटकाविली.शिरापूर (तालुका पारनेर) येथील गावाच्या यात्रेनिमित्त...

मासे पकडण्याकरिता गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

भंडारा : तुमसर तालुक्यातील सोंड्या धरणात मासे पकडण्याकरिता गेलेल्या युवकाचा धरणातील पाण्यात पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली. राजेंद्र अंबाडारे वय ३० वर्षे, रा....

आमदार रोहित पवारांचा विरार ते दादर लोकलने प्रवास

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबईतील मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्षाचे नेते मंडळी मुंबईत...

ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक

राजमाता माधवी राजेंचे दीर्घ आजाराने निधननवी दिल्ली, 15 मे: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई राजमाता माधवी राजे सिंधिया यांचे...

मोदींचा मुंबईत रोड शो, ड्रोन- पंतग आणि फुगे उडवण्यास बंदी

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पाचव्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पीएम मोदी (PM Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर येत...

महापालिकेत २५ वर्ष सत्ता उपभोगलेल्यांनी मुंबईसाठी केलेकाय ?

मुंबई, १५ मे : निवडणूक आली की काहीजण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई उठवतात. मात्र मुंबईकरांच्या मतांवर डोळा ठेवून २५ वर्ष मुंबईची सत्ता उपभोगणाऱ्यांनी...

नगराध्यक्षांसह नायब तहसीलदार व अन्य 4 जण एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया, १५ मे , : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोंदिया जिल्ह्यात एकाच आठवड्यात दोन मोठ्या कारवाया केल्याने गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गोंदियाच्या सडक...

देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होऊ नये.

कोलकाता: चीनसोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) सैन्याची तैनाती असामान्य आहे. देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाऊ नये असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले....

हे दोन पक्ष होणार गायप

बारामती निकालानंतरच्या हातून जाणार • मोदींच्या वादळात मविआची गत पत्त्यांसारखीनागपूर, १५ मे (हिं.स.) : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ तारखेला लागल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण दोन पक्ष...

इंडिया आघाडीला किती जागा मिळतील?

काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा.देशभरात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. सात टप्प्यात मतदान होणार असून आता चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले...