भारताने गिअर बदलला, आता मिशन DEAD सुरु
भारतावर करण्यात आलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानला चांगलाच झटका बसला आहे. भारताकडून आता केवळ पाकिस्तानच्या (Pakistan) हल्ल्यांपासून फक्त संरक्षणाची...
‘सध्या देशात जे घडतंय ते… भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी देशविरोधी गोष्टी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्यांवर निशाणा साधला आहे....
ऑपरेशन सिंदूर’वर सिनेमे बनवण्यासाठी बॉलिवूडमध्ये स्पर्धा
जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरला सुरुवात केली आहे. याची परिणिता आता युद्धात झाली आहे. दरम्यान,...
हा एक फोटोच सर्वकाही सांगून जाईल, पाकिस्तान विरुद्धच भारताच यश
भारताने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरु केलय. या ऑपरेशनच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सैन्य दलाच्या तिन्ही अध्यक्षांची भेट घेतली. ही एक...
ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानला योग्य उत्तर……. मोहन भागवत काय म्हणाले?
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात चार दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या हल्ल्याचा निषेध जगाने नोंदवला. त्यानंतर काही कालावधीतच या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचं कळलं होतं. ज्यानंतर...
भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल २०२५ तूर्तास स्थगित
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी रात्री, ८ मे रोजी आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रद्द करावा...
पाकिस्तानवर हल्ला करताच मुंबईच्या किनारपट्टीवर मोठ्या हालचाली
मुंबई (Mumbai) :- ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारताने हल्ला केल्यानंतर पाकिस्तान चवताळला असून दोन दिवसांपासून पाकने भारतावर हल्ला सुरू केला...
भारतीय सैन्याच्या एका तडाख्याने पाकिस्तानला लागले भीकेचे डोहाळे
भारतावर एअर स्ट्राईक करुन नसते संकट ओढावून घेतलेल्या पाकिस्तानची अवस्था आता बिकट झालेली दिसत आहे. अगोदरच पाकिस्तानची अर्थव्यवस्था (Pakistan) रसातळाला गेली असताना पाकने भारताशी...
भारतीय लष्कराने पीओकेतील दहशत तळ मिसाईलने उडवले
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आज पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर ए तोयबा आणि अन्य दहशतवादी कॅम्पवर थेट मिसाईल हल्ले करत ते कॅम्प ध्वस्त करण्याची...
स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसींना २७ % आरक्षण
चंद्रपूर (Chandrapur) :- स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीबाबत चार आठवड्यात नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्यांच्या आत निवडणूक घ्या असा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा राष्ट्रीय ओबीसी...










