रोहित शर्मा थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी….
मुंबई (Mumbai) :- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने काल (7 मे) कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकत रोहित शर्माने...
अखेर बाबा वेंगांचं ते भाकीत खरं ठरलं, नव्या सायलंट किलरची एन्ट्री
जेव्हा जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा होते, त्यामध्ये सर्वात आघाडीवर बाबा वेंगा यांचं नाव असतं. बाबा वेंगा यांचा जन्म बाल्कनमध्ये 1911 साली झाला, तर त्यांचा...
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी ‘त्या’ फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
भारतीय सैन्याच्या "ऑपरेशन सिंदूर'च्या (Operation Sindoor) भव्य यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अचानक पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले आणि त्यांनी भारतीय हवाई दलातील अधिकारी...
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली
आज सोन्या-चांदीच्या (Silver Rate) दरात मोठा बदल झाला आहे. आज १३ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ८६६ रुपये प्रति १० ग्रॅम ने वाढून...
काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मंजूर नाही- परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (Operation Sindoor) नऊ ठिकाणच्या दहशतवादी तळांवर कारवाई करत दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करत...
पाकिस्तान प्रॉक्सी वॉर करतं हा इतिहास; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
मुंबई (Mumbai) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार
India Pakistan Updates भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या जोरदार संघर्षानंतर १० मे रोजी शस्त्रविराम झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर शस्त्रविराम करण्यात...
विराटचा कसोटी क्रिकेटला अलविदा, निवृत्तीचा निर्णय जाहीर
भारतीय वनडे (Indian ODI) संघाचा कर्णधार रोहित शर्मानं नुकतंच कसोटी क्रिकेटला अलविदा केला. रोहितनं गेल्या वर्षीच टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. दोन फॉरमॅटला अलविदा...
बीडजवळ भीषण अपघात; 15 वर्षीय मुलासह वडील ठार
बीड (Beed) :- राज्यातील रस्ते अपघाताचे (Accident) प्रमाण गेल्या काही वर्षात वाढल्याचे पाहायला मिळत असून केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त...
यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या दहशतवादी कारवाया हे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर आव्हान ठरले आहे. हल्लीच २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी...










