दिल्ली पोलिस मुख्यालयात LRAD प्रणाली; लोकांना मिळणार हल्ल्याची तात्काळ सूचना
नवी दिल्ली (New Delhi) :-
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आपली तयारी तीव्र केली आहे. केंद्र...
राहुल गांधी मोदींच्या भेटीला, सरन्यायाधीशही हजर
नवी दिल्ली (New Delhi) :- काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान यांच्या निवासस्थानी राहुल...
मविआकडून अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर, अट फक्त एकच..
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेकदा मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केलं आहे. त्यातून त्यांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा देखील दिसून येते, दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा दोन मे...
सावधान! वादळ वारा पाऊस कोसळणार! राज्याच्या विविध भागांना हवामान विभागाचा इशारा
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं उन्हाचा तडाखा जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील...
सोलापूर जिल्ह्याला प्रथमच मिळाली नुकसानभरपाईची २७९ कोटी रक्कम
सोलापूर (Solapur) :- सोलापूर जिल्ह्यात प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीची दोन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यात...
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून...
नागपूर (Nagpur) :- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सोमवारी ५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन...
भिवंडीत आढळले एकाच कुटूंबातील चौघांचे मृतदेह
ठाणे (Thane) :- भिवंडी येथील फेणे गावात शनिवारी सकाळी एका घरात एक महिला आणि तिच्या तीन मुली अशा चौघांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला....
सोन्याच्या दरात ११ दिवसांत ५,६०० रुपयांची घट, ‘हे’ आहे आजचे दर…
नागपूर (Nagpur) :- करोनानंतर सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात सतत वाढ झाली. त्यामुळे बघता- बघता हे दर विक्रमी उंचीवर पोहचले. २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याच्या...
बारावीच्या रिझल्टची तारीख बदलली….कधी लागणार बोर्डाचा रिजल्ट ?
SSC-HSC Board Exam Result 2025 :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज...
काश्मीर दहशतवादी हल्ला आणि जातीनिहाय जनगणनेचा काय संबंध?
नागपूर (Nagpur) :- काँग्रेस पक्षाने सातत्याने जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर केंद्र सरकारने जातीनिहाय गणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे राजकीय...










