नागपूर शहरातील नद्यांची सफाई युद्धपातळीवर सुरू
नागपूर (Nagpur) ता. 15 :- पावसाळ्यापूर्वी तयारीच्या दृष्टीने नागपूर महापालिकेतर्फे शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिनही नद्यांची सफाई करण्यात येत...
मागच्या ४८ तासांत काश्मीरमध्ये ६ दहशतवादी ठार; ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या कारवाईला यश
Six Terrorists Killed in Kashmir: ऑपरेशन सिंदूरनंतरही (Operation Sindoor) भारतीय लष्कराकडून दहशतवादाच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. मागच्या ४८ तासांत सुरक्षा दलाने त्राल आणि...
भारताने पाकिस्तानवर डागली होती ‘इतकी’ ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याचे सतत अयशस्वी प्रयत्न करत होता. या हल्ल्यात पाकिस्तान...
आता चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याबाबतच होईल- एस. जयशंकर यांचे स्पष्टीकरण
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यमातून दिलेल्या प्रत्युत्तरनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी स्पष्टपणे...
‘त्याला अजून खेळायचं होतं, BCCI ने साथ दिली नाही…’ विराट कोहलीच्या निवृत्तीवर…….
भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने 12 मे रोजी टेस्ट क्रिकेटमधून अचानकपणे घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयाने फॅन्समध्ये खळबळ उडाली. विराटने यापूर्वी 2024...
पिकांच्या सुरक्षिततेसाठी करा व्यवस्थापन; वाचा कृषी सल्ला सविस्तर
मराठवाडा (Marathwada) :- मराठवाड्यात पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहणार असून वादळी वारा, पाऊस आणि तापमानात चढ-उतार दिसत असून याचा थेट परिणाम पिकांवर होऊ...
मराठा आरक्षणावर मोठी अपडेट…जलद सुनावणीसाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
🔸 मराठा आरक्षण (Maratha Reservation) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना याचिकांवर जलद सुनावणीसाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे निर्देश दिले असून सरन्यायाधीश बी....
यावेळी मोठा धमाका करायचा… PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला ‘प्लॅन’
काश्मीरच्या पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ निष्पाप हिंदूंची हत्या केली. या हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पहलगाममध्ये हल्ला झाला, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र...
1 लाख कोटींचं झाला Taj Hotel हा ब्रॅण्ड!
मुंबई (Mumbai) :- देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वात महागड्या हॉटेल व्यवसायाची साखळी म्हणून नावाजलेल्या ताज हॉटेल (Taj Hotel) समुहावर सध्या कौतुकाता वर्षाव होत आहे....
नव्या युगाच्या युद्धाचा भारत नायक; पाकसोबतच्या तणावात जगाने पाहिली ताकद
भारत आणि पाकिस्तानदरम्यान 7 ते 10 मे पर्यंत लष्करी तणाव राहिला. या लढाईत भारत पाकिस्तानवर वरचढ दिसला. 4 दिवसापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव होता....










