आसामच्या पूरस्थितीत थोडी सुधारणा

दिसपूर, 09 जुलै:- आसाममधील पूरस्थितीत थोडी सुधारणा झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 27 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती.यावर्षी आतापर्यंत पूर, भूस्खलन...

हाथरस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

नवी दिल्ली, 09 जुलै :-  उत्तरप्रदेशच्या हाथरस येथील चेंगराचेंगरी प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याप्रकरणाच्या चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल...

Ajit Pawar : राष्ट्रवादी म्हणजे ‘विकास’ अन ‘प्रगती’

मुंबई, 9 जुलै:-  विकासाचा दृष्टीकोन अन विकसित महाराष्ट्र ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेसमोर घेवून जायची आहे. आगामी विधानसभा निवडणूक...

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित

पुणे, 9 जुलै :- पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. नवे...

पत्नीचा खून झाल्याची फिर्याद नोंदवणारा नवराच निघाला खुनी

पुण्यातील रांजणगाव सांडस येथील धक्कादायक घटना पुण्यातील रांजणगाव सांडस येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या मृत्यूमुळे शोकव्हिवल झालेल्या पतीने पोलिसांत जाऊन फिर्याद दाखल केली....

मुंबईकरांना झटका , सीएनजी-पीएनजी झाले महाग

आजपासून खिशावर भार मुंबईला पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यातच महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किंमतीत वाढ केली असून नवे दर आज, मंगळवारपासून अमलात...

Mungantiwar :ध्येयप्राप्तीसाठी परिश्रमाचा निर्धार करा

चंद्रपूर 9 जुलै :- विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. आजचे यश हे उद्याच्या उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करणारे महत्वाचे पाऊल आहे. मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेच्या...

NEET पीजी २०२४ परीक्षेची नवी तारीख जाहीर

आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा नीट पीजी २०२४ परीक्षेची नवीन तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा आता ११ ऑगस्ट रोजी दोन सत्रामध्ये घेतली...

EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार

राज्य सरकारचा मोठा निर्णय राज्यातील ईडब्ल्यूएस (EWS) ,एसईबीसी (SEBC) व ओबीसी विद्यार्थिनींसाठी (OBC) राज्य सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या...

Dhamangaon-Railway : दोन बहिणींचा एकाच वेळी मृत्यू

अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता  धामणगाव, 05 जुलै:- अमरावती जिल्ह्यातील धामणगाव-रेल्वे तालुक्यातील वीरूळ रोंघे गावात चुलत बहिणी असलेल्या दोन बालिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नंदिनी...