Vande bhart express : वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार

फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता मुंबई (Mumbai) : - देशभरात धावणाऱ्या अनेक वंदे भारत ट्रेन रिकाम्या जात असून, काही ट्रेनमधील ८० टक्के जागा भरत नसल्याचे समोर...

रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी

राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी नागपूर (Nagpur) :- रामटेक विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी महाविकास आघाडीने सोडला होता. ठाकरेंच्या शिवसेनेने विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली...

कलम 370 चा पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव पास

   नवी दिल्ली (New Delhi) :- जम्मू काश्मीरच्या विधानसभेत मोदी सरकराने हटवलेले कलम 370 पुन्हा कायम करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकारकडून सुरू आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा अधिवेशनातील...

40 नेत्यांची भाजपमधून तडकाफडकी हकालपट्टी

बंडखोरी करणं भोवलं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections in Maharashtra) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वत्र प्रचाराच्या सभा रंगताना दिसत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती...

Maharashtra:आयपीएस अधिकारी संजय वर्मा महाराष्ट्राचे बनले नवे डीजीपी

  महाराष्ट्र (Maharashtra) :- महाराष्ट्र 1990 बॅचचे आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा यांची मंगळवारी महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. एका अधिकाऱ्याने ही...

उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय ! पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेला उमेदवारी न मिळाल्यामुळं महायुती व महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर बंड पुकारलं होतं. राज्यभरात 150...

महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही ! फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिय

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्रिपदासाठी कुठल्याही प्रकारची रस्सीखेच होणार नाही.अशा कुठल्याही व्यवस्थेसाठी कुठल्याही प्रकारची आश्वासने देण्यात आलेली नाहीत.कारण आमच्याकडे आधीपासूनच पुढचा मुख्यमंत्री...

प्राण्यांजवळ फटाके फोडाल तर होईल तुरुंगवास; प्राण्यांची घ्या काळजी

डगचिरोली : दिवाळीमध्ये फटाके मोठ्या प्रमाणात फटाके उडविली जातात. अनेकजण उत्साहात कुत्री, गायी व म्हशींच्या शेपटीला फटाके लावून उडवतात. प्राणी घाबरला की हसतात. पण असे करणे वन्यजीव संरक्षण कायदा (१९७२)...

मनसुख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना आधीच माहिती होतं की नव्हतं ?

मुंबई - मनसुख हिरेन हत्येवरून देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहे. मनसुख हिरेनची हत्या होणार हे त्यांना माहिती होतं की नव्हतं या प्रश्नाचं उत्तर अनिल देशमुखांनी द्यावे...

आजपासून 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांसाठी 5 लाख रुपयांचे मोफत उपचार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी धनत्रयोदशी आणि 9व्या आयुर्वेद दिनी 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी 5 लाख रुपयांच्या मोफत उपचाराची सुविधा...