पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या क्षणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक पर्यटक उपस्थित होते. त्यातील 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर काहीजण जखमी...
महाराष्ट्रात राज-उद्धव युतीची चर्चा: ठाकरे बंधू परदेशात, पुढे काय होणार?
मुंबई (Mumbai) :- युतीसाठी एकमेकांना हिरवा कंदील दाखवून दोन्ही ठाकरे बंधू परदेशात गेलेत. मात्र इथे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत...
‘हा’ क्रिकेटपटू करणार ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस'ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. एक सीझन संपला की दुसऱ्या सीझनची प्रेक्षक नवीन सीझनची आतुरतेने वाट पाहतात. कन्नड, तेलुगू,...
हिंदीच्या निर्णयावरील तुफान टीकेनंतर घेतला मोठा निर्णय!
हिंदी भाषेबाबत घेतलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारवर तुफान टीका झाली. त्यानंतर आता टीकेची झोड उठल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल,...
रस्त्यावरील शीतपेये पिताय, तर सावधान.. नाहीतर थेट रुग्णालयात
नागपूर (Nagpur) :-
भरउन्हात घशाला कोरड पडली तर पाण्याऐवजी थेट स्वस्तात मिळणाऱ्या शीतपेयांचा अनेकजण आधार घेतात; मात्र उन्हाळ्यात याच शीतपेयांचा एक ग्लास तुम्हाला थेट रुग्णालयात...
“निवडणुका हरल्याने त्यांच्या मनावर…”; फडणवीसांची गांधींवर जोरदार टीका,
मुंबई (Mumbai) :- काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेतील बोस्टन या ठिकाणी आहेत. ब्राऊन विद्यापीठाच्या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत...
उद्योगपती मुकेश अंबानींची दररोजची कमाई किती? ऐकून तुम्हाला धक्का बसेल
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Limited) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani ) हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 19 एप्रिल रोजी त्यांनी त्यांचा...
महाराष्ट्रात पाणीटंचाईच्या झळा! उजनी शुन्यावर, जलसाठ्यांची घसरगुंडी
महाराष्ट्र (Maharashtra) :- राज्यातील धरणसाठा आता 38.95 टक्क्यांवर आलाय. पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोकण, विदर्भातील सर्व मोठ्या धरणांचा पाणीसाठा आता झपाट्यानं खाली घसरलाय. एकीकडे तापमानाच्या...
शेणखताला सोन्याचा भाव, शेतकरी मालामाल
शेती पिकांना रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर पीक जोमात येते हे खरे असले, तरी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडतो आणि पुढे शेतीमधून निघणारे उत्पन्नदेखील...
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? NHAI पहा काय म्हणतेय…
येत्या १ मेपासून सॅटेलाईटद्वारे टोल घेतला जाणार असल्याचे वृत्त धडकले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दररोज जिथे कुठे कार्यक्रमाला जातात तिथे सॅटेलाईट टोल आणि...
