शेख हसीनाला मृत्यदंड? बांग्लादेशात असा आवळल्या जात आहे का ?
बांगलादेशच्या (Bangladesh) माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात (ICT) अभियोक्ता पक्षाने गेल्या जुलै महिन्यात त्यांच्या सरकारविरोधातील उठवादरम्यान केलेली कारवाई...
नागपुरातील उत्थान पतसंस्थेचा घोटाळा उघड! ५ वर्षात ४.५४ कोटींचा गैरव्यवहार
नागपूर (Nagpur) :- जरीपटक्यातील उत्थान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या २१ पदाधिकाऱ्यांनी पतसंस्थेची आणि ठेवीदारांची ४ कोटी ५४ लाख ६८ हजार २३७ रुपयांनी आर्थिक फसवणूक केल्याची...
“अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणार”; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई (Mumbai) :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या ३०० व्या जयंती निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री...
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक पाहिली का ? अवघ्या 2 तासांत मुंबईहून गाठा अहमदाबाद…
भारत आणि जपान यांच्या संयुक्त सहकार्याने बांधल्या जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (MAHSR) प्रकल्पांतर्गत जपानमध्ये प्रथमच शिंकानसेन बुलेट ट्रेनची (Bullet Train) चाचणी सुरू झाली आहे....
ओंकार हत्तीला पकडण्याचा निर्णय लांबणीवर…..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींची संख्या ६ वर पोहोचली
दोडामार्ग तालुक्यात सध्या सहा हत्तींचा वावर असून, त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान होत आहे. विशेषतः कोलझर परिसरात हत्ती...
वैष्णवी हगवणेच्या ९ महिन्याच्या मुलाची जबाबदारी आता कोण घेणार? सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय!
हुंड्याच्या (Dowry) छळाला कंटाळून आत्महत्य केलेल्या वैष्णवी हगवणेला अवघ्या ९ महिन्यांचा मुलगा आहे. आईवाचून हा मुलगा आता पोरका झाला असून त्याच्या भविष्याची चिंता अवघ्या...
नागपुरातील सहकारी पत संस्थेत कोट्यावधींचा घोटाळा
नागपूर (Nagpur) :- सर्वसामान्यांकडून निवृत्तीनंतर मिळालेला अथवा इतर मार्गाने कमावलेला पैसा सुरक्षीत ठेवण्यासाठी बँकेची निवड केली जाते. परंतु नागपुरातील हजारो नागरिकांकडून इंदोरातील उत्थान नागरी...
1 जूनपासून लागू होणार 5 मोठे बदल, जाणून घ्या अपडेट….
नागपूर (Nagpur) :- जून महिना सुरु होण्यासाठी आता दोन दिवस बाकी आहेत. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियमांमध्ये बदल केले जातात. क्रेडिट कार्ड एलपीजी, ईपीएफओ,...
यावर्षीपासून जुनी पीक विमा योजना लागू, शेतकऱ्यांना किती भरावा लागणार प्रीमियम ?
कृषीमंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती
राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. पीक विमा योजनेबाबत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलं...
वर्षभरात देशात झालेल्या परकीय गुंतवणुकीत ४० टक्के हिस्सा एकट्या महाराष्ट्राचा, मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्रातील उद्योगधंदे इतर राज्यात जात असल्यावरून राज्यातील महायुती सरकारवर सातत्याने टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं...










